Ramdas Athawale : काँग्रेसने खरगेंना मुख्यमंत्री केले नाही, त्यांच्या नेत्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलू नये – रामदास आठवले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केले नाही, म्हणून त्यांच्या नेत्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलू नये.