• Download App
    Ram Janmabhoomi | The Focus India

    Ram Janmabhoomi

    राम जन्मभूमीवर राम मंदिराची प्रतिष्ठापना हे देशाचे खरे स्वातंत्र्य; सरसंघचालकांचे प्रतिपादन!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत रामजन्मभूमीवर राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली हे देशाचे खरे स्वातंत्र्य आहे. पौष शुक्ल द्वादशी हा दिवस प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला […]

    Read more

    प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर आज राम मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी अयोध्या : रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात अयोध्या तसंच संपूर्ण देश आपल्या लाडक्या प्रभू […]

    Read more

    राम मंदिराचे मुख्य 5 मंडपाचे बांधकाम पूर्ण, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपूर्ण शास्त्रोक्त; राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांचा निर्वाळा!!

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्यामुळे त्याचे 22 जानेवारी रोजी श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणे सनातन धर्मशास्त्राच्या विरोधात आहे, अशी भूमिका […]

    Read more

    ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!

    ”केवळ एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे फाळणी झाली…” असेही मुख्यमंत्री योगींनी म्हटले. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले […]

    Read more

    राम जन्मभूमी निकालानंतर सर्वोत्तम वाईन मागवून केले सेलीब्रेशन, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केला खुलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. या निकालानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांसह ताज हॉटेल मानसिंगमध्ये रात्रीचं […]

    Read more

    ऐतिहासिक; काबूल नदीच्या पाण्याने अयोध्येच्या राम जन्मभूमीवर अभिषेक!!

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या संघर्षाला पूर्णविराम मिळून तेथे भव्य मंदिर उभे राहत असताना एक ऐतिहासिक घटना आज घडली. अखंड भारतातील गांधार देश अर्थात सध्याच्या […]

    Read more

    सरन्यायाधिशांना वाटत होते की शाहरूख खानने करावी रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादात मध्यस्ती

    रामजन्मभूमी- बाबरी मशीद हा वाद देशातील सर्वात मोठा न्यायालयीन खटला होता. सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या काळात या वादावर निकाल देण्यात आला. रामजन्मभूमीसाठी जागा दिल्याने अयोध्येतील […]

    Read more