महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची फसवणूक, फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का नाही याचा विचार, राजू शेट्टी यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा विचार करावा लागेल, असा इशारा […]