राजनाथ सिंह यांचे मोठं विधान : म्हटले- पाकिस्तान थेट लढण्याची हिंमत करत नाही,चीनला नाही करू देणार मनमानी
भारताला चीनसोबतचा सीमावाद चर्चेद्वारे सोडवायचा आहे.आमचे सरकार चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी वागू देणार नाही.सीमेच्या मुद्द्यावर आणि सन्मानाबाबत केंद्र सरकार तडजोड करणार नाही.Rajnath Singh’s big […]