दहशतवादाशी लढण्यात काँग्रेस कायमच कमजोर; मनीष तिवारी यांच्या पुस्तकाच्या हवाल्याने राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल!!
वृत्तसंस्था जौनपूर : भारत विरोधी दहशतवादाशी लढण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे. त्या पक्षाच्या सरकारांनी दहशतवादाशी कठोरपणे कधी मुकाबलाच केला नाही, असा हल्लाबोल संरक्षण मंत्री राजनाथ […]