Khawaja Asif : पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याची भारताला धमकी; म्हटले- पुढचे युद्ध सीमेपर्यंत राहणार नाही, कोलकातापर्यंत पोहोचेल
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताला धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताला धमकी दिली आहे.