गुजराती आणि राजस्थानी हटवले तर मुंबई आर्थिक राजधानी नाही उरणार; राज्यपालांच्या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड
प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही. […]