”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
”लोकांचे या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत,काय चाललं आहे महाराष्ट्राचं?”असा प्रश्नही उपस्थित केला आहे. विशेष प्रतिनिधी पनवेल : राज्यभरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन […]