आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्हाला काही करण्याची गरज नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांतील अंतर्विरोधानेच हे सरकार पडेल. ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही […]