• Download App
    raised | The Focus India

    raised

    सरन्यायाधीशांनी कनिष्ठ न्यायालयांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाले…

    जामीन अर्जात विलंब झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न […]

    Read more

    EVMवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना राजीव कुमार यांनी दिले खास उत्तर, म्हणाले…

    राजीव कुमार यांनी पत्रकारपरिषदेत काही शेर ही सादर केले, ज्याची चांगलीच चर्चा होत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी […]

    Read more

    निवडणूक डेटावर ADRचा मोठा खुलासा ; राष्ट्रीय पक्षांनी 17 वर्षांत अज्ञात स्त्रोतांकडून 15,000 कोटी रुपये उभे केले; कमाईत काँग्रेस टॉपवर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय पक्षांनी 2004-05 ते 2020-21 या कालावधीत अज्ञात स्त्रोतांकडून 15,000 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. ADR (Association for Democratic Reforms) […]

    Read more

    Kapil Sibal Congress : गांधी परिवार विरोधात आवाज उठवणार्‍या कपिल सिब्बलांविरूद्ध गांधी निष्ठांचे आवाज बुलंद!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसमधल्या गांधी परिवारा विरोधात आवाज उठवणार्‍या कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध गांधी परिवार निष्ठ नेत्यांचे आवाज आता बुलंद झाले आहेत. कपिल सिब्बल […]

    Read more

    Omicron : यूकेमध्ये वेगाने पसरत असलेल्या ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ, अत्यंत संसर्गजन्य असल्याने चिंता वाढली

    ओमिक्रॉन या कोरोनाच्या व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉनचे तीन प्रकार आहेत जे BA.1, BA.2 आणि BA.3 आहेत. आत्तापर्यंत ब्रिटनमध्ये, जिथे BA.1 चे प्रमाण अधिक […]

    Read more

    शिवरायांचा पुतळा अमरावती येथील पुलावरून हटविल्याने तणाव, बेकायदा उभारल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : अमरावती येथील उड्डाण पुलावर उभारलेला शिवरायांचा पुतळा आज पहाटे प्रशासनाने हटविल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.Statue of Shivaji maharaj removed […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’

    भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या संलग्नतेच्या उद्घाटनप्रसंगी न्यायालयांच्या पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, न्यायालये मोडकळीस […]

    Read more