उत्तर प्रदेशात पावसाचे रौद्ररुप, महापुराचा तब्बल पाच लाख लोकांना फटका
विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात पुराने हलकल्लोळ माजवला आहे. उत्तर प्रदेशात काल दिवसभरात सरासरीपेक्षा १५४ टक्के अधिक, म्हणजे १३.१ मिमी पाऊस पडला. बाराशेहून अधिक […]
विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात पुराने हलकल्लोळ माजवला आहे. उत्तर प्रदेशात काल दिवसभरात सरासरीपेक्षा १५४ टक्के अधिक, म्हणजे १३.१ मिमी पाऊस पडला. बाराशेहून अधिक […]
वृत्तसंस्था लखनौ : महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेल्या पावसाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजस्थानच्या कोटा विभागात २५ नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ वर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात ९ ते १९ ऑगस्ट या कालावधीत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये १५० ते १७५ मिलीमीटर […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ – मध्यप्रदेशला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मागील चोवीस तासांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने ग्वाल्हेर- चंबळ खोऱ्यातील १ हजार १७१ गावांना […]
वृत्तसंस्था पुणे: महाराष्ट्रातून पावसाने काहीसा काढता पाय घेतला असून त्याने आता उत्तर- मध्य भारताकडे मोर्चा वळविला आहे. आज तेथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. Rains diverted […]
वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड बनला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने आधीच हाहाकार माजवला असताना हवामान विभागाने पुढचे चार […]
विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू-काश्मीकर आणि हिमाचल प्रदेशावर देखील अतिवृष्टीचे संकट कोसळले असून विविध ठिकाणांवर ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनाने मोठी जिवीत व वित्तहानी झाली आहे.Massive rain […]
वृत्तसंस्था पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेचे आणि पावसाचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै दरम्यान एका दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या […]
JEE Main 2021 : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन 2021च्या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात अशी सूचना केली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या विद्यार्थ्यांची […]
विशेष प्रतिनिधी खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला.मात्र आतापर्यंत प्रशासन येथपर्यंत पोहोचले नाही.धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: महाड तालुक्यात अनेक गावांत दरडी कोसळल्याने हाहाकार उडाला आहे.तालुक्यातील तळीये गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला […]
बीजिंग : चीनमधील मध्य हेनान प्रांतात पडत असलेल्या तुफान पावसाने पूर आला असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात एक हजार वर्षांत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या ३ते ४ दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे घटना घडत आहेत. त्यातच कल्याण मधील […]
वृत्तसंस्था मुंबई : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसास गुरुवारी सुरूवात झाली. मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात […]
वृत्तसंस्था अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई परिसरात रविवारी सलग चार तास पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. नेवासा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सोनईत […]
विशेष प्रतिनिधी नाशिक / कळवण : कळवण तालुक्यातील जामशेत या ग्रामीण भागातील महिलांनी राज्यात पाऊस पडावा, यासाठी सप्तशृंगी देवीला साकडे घातले आहेत. On the Saptashrungi […]
सध्या उन्हाळा सरत आला असून पावसाचे वेध लागले आहेत. माणसाला जसा ऋतूबदल जाणवत असतो तसेच प्राणी व पक्षीही ऋतूबदलाची आतुरतेने वाट पहात असतात. चातक पक्षी […]
वृत्तसंस्था पुणे : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्यांतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती […]
वृत्तसंस्था मुंबई : मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईला नुकताच तडाखा दिला आहे. आगामी काळात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे मुंबईत अस्मानी संकट घोंघावत असल्याचे स्पष्ट […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पहिल्याच पावसाने मुबंईची दाणादाण उडवली असून आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस पावसाचा […]
पहिल्याच पावसाने मुंबईत दाणादाण उडाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. या तुंबलेल्या मुंबईवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कविता करत मुख्यमंत्र्यांना टोला […]
Monsoon – सध्या सगळीकडं कोरोना आणि त्याच्यामुळं उद्भवणाऱ्या नवनवीन आजारांच्या नकारात्मक बातम्यांचा भरणा आहे. त्यामुळं एकूणच सगळं वातावरण नकारात्मक झालं आहे. मात्र यामध्ये एक चांगली […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळ्यात जून ते सप्टेंबरदरम्यान १८ दिवस मुंबईला भरतीचा धोका आहे. या दिवसांत साडेचार मीटरहून अधिक उंचीची भरती समुद्राला येण्याची शक्यता हवामान […]
विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात रात्री आभाळ फाटले. मुसळधार पाऊस पडल्याने रैनी गावातील ऋषिगंगा नदीची पातळी वाढल्याचा आवाज आल्याने रैनी वल्ली, रैनी पल्ली […]