मुंबईतल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग; लोकलमध्ये नव्या डिझाईनचे कोच 2026 जानेवारी पर्यंत सेवेत करणार रुजू!!
मुंबईतल्या रेल्वे अपघातामध्ये प्रवाशांचे बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मुंबई आणि देशातल्या अन्य लोकलमध्ये नव्या डिझाईनचे कोच बसविण्याचा निर्णय रेल्वेने तातडीने घेतला आहे