Ravi Kishan : रवि किशन राहुल गांधी भाजपा प्रचारक गोरखपूर फोटो व्हिडिओ स्टेटमेंट
देशातील २७२ प्रमुख व्यक्तींनी काँग्रेस पक्षाला एक खुले पत्र लिहून म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार संवैधानिक संस्थांवर हल्ला करत आहेत,
देशातील २७२ प्रमुख व्यक्तींनी काँग्रेस पक्षाला एक खुले पत्र लिहून म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार संवैधानिक संस्थांवर हल्ला करत आहेत,
देशभरातील २७२ निवृत्त न्यायाधीश आणि नोकरशहांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर कडक टीका करणारे एक खुले पत्र जारी केले आहे. यामध्ये १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत्त नोकरशह (१४ माजी राजदूतांसह) आणि १३३ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बिहारमधील जनता निवडणूक निकालांवर नाराज आहे. जे काही झाले ते निवडणूक आयोगामुळेच झाले. हे निकाल निवडणूक आयोगाच्या मदतीने आले आहेत आणि त्यांच्याशी कोणीही सहमत नाही. बिहारमध्ये पुन्हा निवडणूक झाली पाहिजे.
बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, काँग्रेस पक्षाने शनिवारी दिल्लीत पहिली आढावा बैठक घेतली. ही बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली, जिथे राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते.
झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत सिंह यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले आहे की, “जेव्हा तुमचे कुटुंब दावा करते की त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही, तेव्हा सर्व पैसे कुठून येतात? तुम्ही कोलंबिया किंवा कंबोडियाला का जात आहात, कोणत्या कारणासाठी? तुमच्या कुटुंबाची इटलीमध्ये कोणती मालमत्ता आहे? प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल.”
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दावा केला की हरियाणात एका महिलेच्या नावावर २२ मते पडली. तिचे नाव ब्राझिलियन मॉडेल लारिसा नेरी असे होते. लारिसाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती म्हणते, “काय वेडेपणा आहे! माझा फोटो भारतात मतदानासाठी वापरला जात आहे. मी कधीही भारतात गेलेलो नाही.”
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत अनियमिततेचा आरोप केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात इंदिरा भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्यांदा vote chori चे प्रेझेंटेशन केले. याआधी त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वोट चोरी झाली, असा आरोप करणारे मोठे प्रेझेंटेशन केले होते. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हरियाणा मध्ये वोट चोरी करून भाजपचे सरकार आणले गेले, असा आरोप केला.
बिहार मधल्या मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधींची हरियाणाच्या निमित्ताने vote chori ची वातावरण निर्मिती!!, हाच प्रकार त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जनतेच्या समोर आला.
बिहार मध्ये राहुल गांधींनी तलावात मारली उडी; निवडणूक प्रचार करण्याऐवजी केली मासेमारी!!, असला प्रकार आज बेगूसराय मधून समोर आला.
राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!, असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यावर घडले.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याचे नाव “बिहार का तेजस्वी प्रण” असे दिले आहे, जाहीरनाम्यात तेजस्वी यांच्या २० प्रतिज्ञांचा समावेश आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एनडीटीव्ही वर्ल्ड ग्लोबल समिटमध्ये भाषण केले. ते म्हणाले, “त्यांच्या राजवटीत काँग्रेस पक्षाने माओवादी दहशतीला लपवत होते. देशातील जवळजवळ प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसाचार आणि माओवादी दहशतीच्या विळख्यात होते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी 5 उदाहरणे देत राहुल गांधींनी 5 दावे केले. परंतु, त्या दाव्यांना मोदींनी शाब्दिक उत्तरे न देता कृतीतून उत्तरे कशी दिली?? हे लक्षात घ्यायला हवे.
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने सांगितले की, महाआघाडीतील जागावाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जागावाटपाबाबत राजदसोबतचा वाद सुरूच आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम म्हणाले, “अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना हाकलून लावण्यासाठी जून १९८४ मध्ये सुरू केलेले ऑपरेशन ब्लू स्टार हा ‘चुकीचा मार्ग’ होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना या चुकीची किंमत त्यांच्या जीवाने चुकवावी लागली. तथापि, हा निर्णय एकट्या इंदिरा गांधींचा नव्हता.”
बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अजून काँग्रेस – राजद महागठबंधन किंवा भाजप महायुती जाहीर झालेली नाही म्हणजे त्यांचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील जिंकून येण्याच्या आणि पराभव करण्याच्या दाव्यांना उत आला असून त्यामध्ये निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यामुळे भर पडली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाच्या मेडेलोन येथील पेर्गामिनो कॉफी शॉपला भेट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते कॉफी बनवण्याच्या प्रक्रियेचा अनुभव घेत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्ये गांधी म्हणाले की, भारतातही खास कॉफीची क्षमता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आल्या. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. राज्यात २४३ जागा आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कोलंबियातील ईआयए विद्यापीठात केलेल्या विधानावर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी हे पहिलेच विरोधी पक्षनेते आहेत, जे परदेशात जाऊन देश आणि लोकशाहीविरुद्ध बोलतात.
बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.
चीन बलाढ्य आहे. त्यांच्याशी कसे लढायचे??, असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कधी केला नव्हता. पण राहुल गांधींनी मात्र तिकीट त्यांच्यावरच फाडले.
बिहारची निवडणूक वाऱ्यावर सोडून राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेलेत. दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात बोगाटाला पोहोचण्याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आता शिखांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल वाराणसी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाणार आहे. गेल्या वर्षी अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भारतात शिखाला पगडी आणि कडा घालण्याचा अधिकार आहे का, यावर हा लढा आहे.”