राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!
राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!, असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यावर घडले.
राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!, असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यावर घडले.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याचे नाव “बिहार का तेजस्वी प्रण” असे दिले आहे, जाहीरनाम्यात तेजस्वी यांच्या २० प्रतिज्ञांचा समावेश आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एनडीटीव्ही वर्ल्ड ग्लोबल समिटमध्ये भाषण केले. ते म्हणाले, “त्यांच्या राजवटीत काँग्रेस पक्षाने माओवादी दहशतीला लपवत होते. देशातील जवळजवळ प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसाचार आणि माओवादी दहशतीच्या विळख्यात होते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी 5 उदाहरणे देत राहुल गांधींनी 5 दावे केले. परंतु, त्या दाव्यांना मोदींनी शाब्दिक उत्तरे न देता कृतीतून उत्तरे कशी दिली?? हे लक्षात घ्यायला हवे.
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने सांगितले की, महाआघाडीतील जागावाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जागावाटपाबाबत राजदसोबतचा वाद सुरूच आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम म्हणाले, “अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना हाकलून लावण्यासाठी जून १९८४ मध्ये सुरू केलेले ऑपरेशन ब्लू स्टार हा ‘चुकीचा मार्ग’ होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना या चुकीची किंमत त्यांच्या जीवाने चुकवावी लागली. तथापि, हा निर्णय एकट्या इंदिरा गांधींचा नव्हता.”
बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अजून काँग्रेस – राजद महागठबंधन किंवा भाजप महायुती जाहीर झालेली नाही म्हणजे त्यांचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील जिंकून येण्याच्या आणि पराभव करण्याच्या दाव्यांना उत आला असून त्यामध्ये निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यामुळे भर पडली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाच्या मेडेलोन येथील पेर्गामिनो कॉफी शॉपला भेट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते कॉफी बनवण्याच्या प्रक्रियेचा अनुभव घेत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्ये गांधी म्हणाले की, भारतातही खास कॉफीची क्षमता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आल्या. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. राज्यात २४३ जागा आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कोलंबियातील ईआयए विद्यापीठात केलेल्या विधानावर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी हे पहिलेच विरोधी पक्षनेते आहेत, जे परदेशात जाऊन देश आणि लोकशाहीविरुद्ध बोलतात.
बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.
चीन बलाढ्य आहे. त्यांच्याशी कसे लढायचे??, असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कधी केला नव्हता. पण राहुल गांधींनी मात्र तिकीट त्यांच्यावरच फाडले.
बिहारची निवडणूक वाऱ्यावर सोडून राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेलेत. दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात बोगाटाला पोहोचण्याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आता शिखांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल वाराणसी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाणार आहे. गेल्या वर्षी अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भारतात शिखाला पगडी आणि कडा घालण्याचा अधिकार आहे का, यावर हा लढा आहे.”
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच, काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC) ची बैठक २४ सप्टेंबर रोजी पाटणा येथे झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते. ही बैठक सुमारे साडेचार तास चालली.
बिहार निवडणुकीपूर्वी, काँग्रेस पक्षाने बुधवारी पाटणा येथे “अति पिछडा न्याय संकल्प योजना” सुरू केली. राहुल गांधी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी आणि प्रमुख डावे नेते उपस्थित होते.
सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मतदार यादीत छेडछाड झाल्याचा गाजावाजा करत निवडणूक आयोगावर आरोप केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणूक चौकीदार जागा राहिला, चोरी पाहत राहिला आणि चोरांना वाचवले.” त्यांनी ३७ सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले: “पहाटे ४ वाजता उठला, ३६ सेकंदात दोन मतदारांना हटवले, नंतर पुन्हा झोपला – अशा प्रकारे मतांची चोरी होते!”
कर्नाटकमधील अलंद मतदारसंघातील ६,०१८ मतदार वगळण्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून चुकीच्या अर्जांच्या आधारे एकाही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले गेलेले नाही
विशेष प्रतिनिधी पुणे : Rahul Gandhi in the press conference : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सातत्याने भाजपा मत चोरी करून सत्तेत […]
राहुल गांधींचा Vote chori चा “हायड्रोजन बॉम्ब” आला, पण कोर्टात जायला घाबरला!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली.
सोमवारी पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला. राहुल गांधी गुरुदासपूरच्या पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेले होते. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गावांकडे जाताच एसपी जुगराज सिंह यांनी सुरक्षेचे कारण देत त्यांना थांबवले. एसपींनी राहुल गांधींना सांगितले की पुढे पाकिस्तानची सीमा आहे आणि कुंपण तुटलेले आहे.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आणि म्हटले की, त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध “आक्षेपार्ह आणि अपमानास्पद” भाषा वापरण्याऐवजी “मतचोरीच्या” आरोपांची चौकशी करायला हवी होती.