• Download App
    Rahul gandhi | The Focus India

    Rahul gandhi

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    कर्नाटकमधील अलंद मतदारसंघातील ६,०१८ मतदार वगळण्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून चुकीच्या अर्जांच्या आधारे एकाही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले गेलेले नाही

    Read more

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    विशेष प्रतिनिधी    पुणे : Rahul Gandhi in the press conference : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सातत्याने भाजपा मत चोरी करून सत्तेत […]

    Read more

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    राहुल गांधींचा Vote chori चा “हायड्रोजन बॉम्ब” आला, पण कोर्टात जायला घाबरला!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली.

    Read more

    Rahul Gandhi : पंजाबमध्ये राहुल गांधींचा SPसोबत वाद; पाकिस्तान सीमेजवळ जाण्यापासून रोखले

    सोमवारी पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला. राहुल गांधी गुरुदासपूरच्या पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेले होते. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गावांकडे जाताच एसपी जुगराज सिंह यांनी सुरक्षेचे कारण देत त्यांना थांबवले. एसपींनी राहुल गांधींना सांगितले की पुढे पाकिस्तानची सीमा आहे आणि कुंपण तुटलेले आहे.

    Read more

    S.Y. Quraishi : माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले- राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी व्हावी; निवडणूक आयोग अपमानास्पद

    माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आणि म्हटले की, त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध “आक्षेपार्ह आणि अपमानास्पद” भाषा वापरण्याऐवजी “मतचोरीच्या” आरोपांची चौकशी करायला हवी होती.

    Read more

    Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले- गरज असते तिथे राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात; भारत विरोधासाठीच गांधी अग्रेसर

    विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. या वेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

    Read more

    VoteChori : वोटचोरी वरून नक्षलवाद्यांचा काँग्रेसच्या सुरात सूर !

    विशेष प्रतिनिधी मुंबई : VoteChori :  वोटचोरीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने काढलेल्या पत्रकात काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा दिला आहे. या […]

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचा ११३ वेळा भंग! सीआरपीएफकडून खर्गेंना इशारा, ‘यलो बुक’चे पालन करावेच लागेल

    काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफने धक्कादायकपणे उघड केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून राहुल गांधींना ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे.

    Read more

    Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!

    लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप करून संपूर्ण देशात जी राजकीय राळ उडवून दिली आहे, त्या मतदान चोरीचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर संशयाचे वारे फिरले आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत ! सीआरपीएफ ची मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार

      विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : Rahul Gandhi : राहुल गांधी हे स्वतःच्या सुरक्षित बाबत गंभीर नसल्याची तक्रार सीआरपीएफने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे […]

    Read more

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    केंद्रातले मोदी सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उंगल्या करायला गेले, ‌पण साधी INDI आघाडीच्या खासदारांची एकजूट नाही टिकवू शकले!!, अशी राहुल गांधींच्या राजकीय कर्तृत्वाची आज पुन्हा एकदा नोंद झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI नुसती हरलीच नाही तर फुटली सुद्धा. कारण काँग्रेस सकट बाकीच्या विरोधी पक्षांची अपेक्षित असलेली 324 मते बी‌. सुदर्शन रेड्डी या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. त्यांना फक्त 300 मते मिळू शकली. NDA आघाडीचे उमेदवार सी‌. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली. याचा अर्थ INDI आघाडीची 25 ते 30 मते फुटली.

    Read more

    Kiren Rijiju : राहुल यांचे नाव न घेता रिजिजू म्हणाले- त्यांना चर्चा नकोय; हा फक्त पॉलिटिकल ड्रामा

    राहुल गांधींचे नाव न घेता, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जर एखाद्या पक्षाच्या नेत्याला वादविवाद किंवा चर्चेत रस नसेल आणि तो फक्त राजकीय नाटक करू इच्छित असेल, तर सरकारला नाही तर विरोधकांना त्रास होत आहे.

    Read more

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- पंतप्रधानांना जेवढी शिवीगाळ कराल तितके कमळ फुलेल; राहुल यांना थोडीही लाज असेल तर मोदीजींची माफी मागावी

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. ते शुक्रवारी गुवाहाटीमध्ये म्हणाले- बिहारमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ केली. त्यांच्या घाणेरड्या प्रयत्नांवरून मला कळते की त्यांना जनतेचा पाठिंबा नाही.

    Read more

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आणखी एक आरोप फोल ठरला आहे. त्यांनी असा दावा केला होता की गया जिल्ह्यातील निडाणी गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल ९४७ मतदार नोंदवलेले आहेत. हा आरोप सोशल मीडियावर जोरदार पसरला. मात्र, प्रत्यक्ष गावकऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानेच त्यांचा दावा खोडून काढत सांगितले की हा आरोप दिशाभूल करणारा आहे.

    Read more

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!‌ बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मंचावरून PM मोदींना शिवीगाळ; भाजप नेत्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

    बिहारमधील दरभंगा येथे राहुल गांधी यांच्या वोटर अधिकार यात्रेदरम्यान काही लोकांनी व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली. याप्रकरणी भाजपने पाटण्याच्या गांधी मैदान पोलिस ठाण्यात एफआयआरसाठी अर्ज दाखल केला आहे.

    Read more

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!‌ बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.

    Read more

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा बिहारमधील चिरैया आणि ढाका येथे पोहोचली, तेव्हा राजकीय वातावरण तापले. शिवहरच्या खासदार लवली आनंद यांनी या यात्रेला पूर्णपणे अपयशी ठरवले आणि काँग्रेसवर दशकांपासून देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप फोल; सात दिवसांची मुदत संपूनही सादर केले नाही शपथपत्र

    काँग्रेस नेते राहुल गांधी आणि “मत चोर”, “निवडणूक आयोग भाजपच्या खिशात”, “मतदार वंचितीकरण” असे नवे नारे देत संस्थात्मक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अगदी “लहान मुले सुद्धा माझ्याकडे येऊन म्हणतात, ‘मत चोर गद्दी छोड’” अशा विधानांनीही त्यांनी वातावरण ढवळून काढले.या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट रोजी राहुल गांधींना सरळ शब्दात सांगितले होते की, “सात दिवसांत शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा, अन्य पर्याय नाही”. २५ ऑगस्ट ही मुदत संपूनही राहुल गांधींनी शपथपत्र सादर केले नाही किंवा माफीही मागितली नाही.

    Read more

    उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षकाने हाणला ठोका!!

    उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षक आणि हाणला ठोका!!, हा प्रकार राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेत घडला. राहुल गांधींनी विश्वनाथ प्रताप सिंग यांची कॉपी मारून बिहारमध्ये मोटरसायकल वरून मतदार अधिकार यात्रा काढली. यावेळी त्यांच्या समवेत तेजस्वी यादव देखील दुसऱ्या मोटरसायकलवर बसून त्या यात्रेत सामील झाले होते.

    Read more

    राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग + रामधन; पण फक्त मोटारसायकल वर फेरी मारून प्राप्त होईल का सत्ताधन??

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??

    Read more

    Fadnavis पृथ्वीराज चव्हाण कुटुंबातील ९ मतदारांची दुबार नावे; खरे व्होट चोर समोर, राहुल यांनी उत्तर द्यावे- मुख्यमंत्री फडणवीस

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे खोटे उघड झाल्याचा राग, काँग्रेसची पत्रकारांवर दडपशाही

    राहुल गांधींच्या ‘मत चोरी’ आरोपांवर तथ्याधारित प्रत्युत्तर दिल्याने काँग्रेसने पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थेट सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करून काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याची चर्चा सुरु आहे.

    Read more

    Fadnavis : राहुल गांधी ‘सिरियल लायर’ त्यांच्याकडून माफीची अपेक्षाच नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका; लोकनीती-CSDSच्या माफीने वातावरण तापले

    महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    Read more