Radhakrishna Vikhe-Patil : परदेशातच जास्त वेळ घालवल्याने देशातील राजकारण समजायला वेळ लागतो, राहुल गांधींवर राधाकृष्ण विखे-पाटील यांचा हल्लाबोल
राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ परदेशात जातो, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो,” अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.