• Download App
    question | The Focus India

    question

    नोटबंदीच्या वाढदिवशी प्रियांकाचा मोदी सरकारवर सवाल बाणांचा निशाणा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी आणून आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी नोटबंदीची विविध कारणे सांगितलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियांका […]

    Read more

    शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : एस्टी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून […]

    Read more

    मीडियाने कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे? भ्रष्टाचाऱ्यांच्या? की भ्रष्टाचार उकरून काढणाऱ्यांच्या?; नारायण राणे यांचा परखड सवाल

    प्रतिनिधी बुलढाणा : आर्यन खान, नवाब मलिक आणि समीर वानखेडे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील परखड मते व्यक्त केली आहेत. नवाब मलिक यांनी […]

    Read more

    नवाब मलिक यांचा सवाल,म्हणाले – रेव्ह पार्टी आयोजक एनसीबीच्या नजरेतून कसे सुटले ?

    क्रुझवरील पार्टीत सुमारे १३०० लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते. परंतु फक्त १३ जणांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.Nawab […]

    Read more

    केंद्र सरकार कायदा करून शेतकऱ्यांना एमएसपी गॅरंटी का देत नाही? मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांचा खोचक सवाल

    वृत्तसंस्था इम्फाळ : केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आज देशभर रेल रोको आंदोलन करत असताना मेघालयाचे राज्यपाल […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : प्रश्नच देतात मुलांच्या मेंदूला आकार

    मुलं सतत प्रश्नु विचारून भंडावतात ती पालकांना त्रास देण्यासाठी नव्हे, ते त्याच्या मेंदचं शिकणं असतं. त्यांच्या मेंदूची एकप्रकारे यातून मशागत होत असते. मुलांनी शिकावं असं […]

    Read more

    मुंबईत अंमली पदाथार्चा तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहे ? आमदार अतुल भातखळकर यांचा सवाल

    मुंबईत अशा प्रकारे अंमली पदाथार्ची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत […]

    Read more

    महाराष्ट्र सरकारचा जमीनाचा रेट १६ कोटीरुपये, ऐवढा रेट असेल तर मी कुठून रस्ते बांधणार, नितीन गडकरी यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्र सरकारचा जमिनीचा रेट मध्यतंरी १६ कोटी रुपये एकर आमच्यासाठी होता. तुमच्या सरकारने नाही अगोदरच्या सरकारने केला होता. तेव्हा माझ्या विभागाने […]

    Read more

    ‘राजकीय पायताणे’ उगारणाऱ्या गुंडांना रोखण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची ; कोणती कारवाई केली? १४४ कलमाचे काय झाले ? जनतेला पडला प्रश्न

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले. पण, दुसरीकडे कोल्हापुरात पायताण […]

    Read more

    मेळावा मायावतींचा की भाजपचा…?? प्रश्न पडलाय… कारण स्टेजवर गणेश, शंख, त्रिशूळ आणि जय श्रीराम…!!

    प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आज झालेला मेळावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचा आहे? की सत्ताधारी झाली भाजपचा आहे??, हा प्रश्न अनेकांना पडला […]

    Read more

    दहीहंडी, गणेशोत्सवातच कोरोना पसरतो का?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

    वृत्तसंस्था पुणे : लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, अशा शब्दात महाराष्ट्र […]

    Read more

    पिशवीतील दूध पिणाऱ्यांना गाईच्या दुधातील सोन्याची किंमत काय समजणार? पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा गाईच्या दुधात सोने असल्याचा दावा केला आहे. पिशवीतील पॅक दूध पिणाऱ्यांना देशी […]

    Read more

    सोनियांवर बोललेल्या शिवसेनेच्या नेत्यांना अटक करणार का ?; खासदार नवनीत राणा यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक केली होती. केवळ बोलण्यामुळे जर अटकेची कारवाई […]

    Read more

    ‘थोबाड फोडा’ हा सुद्धा गुन्हा नाही काय ? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रोखठोक सवाल

    वृत्तसंस्था चिपळूण : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे ‘थोबाड फोडा’ , असा आदेश काढला होता. तो सुद्धा […]

    Read more

    एमपीएससी आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? एकही ओबीसी सदस्य का नाही? खासदार प्रीतम मुंडे यांचा लोकसभेत सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे सरकार केवळ ठराविक जातीसमुहाचंच सरकार आहे का? गोपीनाथ मुंडे यांचंही मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न […]

    Read more

    लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी एकही अल्पसंख्यांक का नाही? केवळ मतांसाठी धर्मनिरपेक्ष म्हणवता का? एअयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सदस्यांमध्ये एकही अल्पसंख्यांक कानाही असा सवाल एआयएमआयएमचे खासदार […]

    Read more

    लोकसभेतल्या ३१५ सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास पाहिजे, तरीही विरोधक गोंधळ घालून सदन बंद पडतात; संसदीय कामकाज मंत्र्यांचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतल्या 315 सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास हवा आहे. कारण या सदस्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे या प्रश्नांद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांना त्यांची उत्तरे […]

    Read more

    अमिताभ बच्चन यांच्या दिवारवर कॉँग्रेसची नजर, रस्ता रुंदीकरणासाठी नोटीस बजावूनही बंगल्यावर कारवाई केली नसल्याचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अमिताभ बच्चन यांना २०१७ साली रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत नोटिस बजावली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग मुंबई महानगरपालिकेने कुठलीच कारवाई […]

    Read more

    उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे कोरोना वाढला, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सवाल

    उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या […]

    Read more

    तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही, मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल ; अब्दुल्ला यांनी स्वीकारले पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण

    वृत्तसंस्था श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून केंद्र तालिबानशी चर्चा करत आहे तर मग पाकिस्तानशी का करत नाही, असा प्रश्न पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विचारला. […]

    Read more

    राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल

    सरकारने राबविलेल्या लसमैत्री उपक्रमावरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीच आव्हान दिले […]

    Read more

    निर्बंधाविना पंढरपूरची निवडणूक मग निर्बंधासह वारी का नाही? वारकऱ्यांचा सवाल, न्यायालयात जाण्याचा इशारा

    कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल […]

    Read more

    आमने-सामने : प्रियंका गांधीचा पंतप्रधान मोदींना सवाल तर देवेंद्र फडणवीसांचा प्रति’सवाल’;कोरोनामुळे राजकारण तापले

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती . त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि गांधी परिवाराला प्रत्युत्तर दिले आहे.कोरोनाच्या या […]

    Read more

    maharashtra lockdown 2021 news :कोरोनाच्या संचारबंदीच्या वेळेत बदल ; राज्याचा नियम पुण्यासाठी का लागू नाही ? नागरिकांचा सवाल

    वृत्तसंस्था पुणे : राज्यासाठी लागू केलेले लॉकडाऊनचे नियम विशेषतः संचारबंदीच्या वेळेत पुण्यात फरक केला आहे. राज्याचे आणि महापालिकेच्या नियमांवरून नागरिक संभ्रमित झाले आहे. कोरोना हा […]

    Read more

    आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, असुद्दीन ओवेसी यांचा ममता बॅनर्जी यांना बोचरा सवाल

    ऐन निवडणुकीत स्वत: ब्राम्हण असल्याचे सांगत फिरणा ऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एआयएमआयचे नेते असुद्दी ओवेसी यांनी बोचरा सवाल केला आहे. आम्ही जानवंही […]

    Read more