नोटबंदीच्या वाढदिवशी प्रियांकाचा मोदी सरकारवर सवाल बाणांचा निशाणा!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी आणून आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी नोटबंदीची विविध कारणे सांगितलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियांका […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी आणून आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी नोटबंदीची विविध कारणे सांगितलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियांका […]
विशेष प्रतिनिधी पुणे : एस्टी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून […]
प्रतिनिधी बुलढाणा : आर्यन खान, नवाब मलिक आणि समीर वानखेडे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील परखड मते व्यक्त केली आहेत. नवाब मलिक यांनी […]
क्रुझवरील पार्टीत सुमारे १३०० लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते. परंतु फक्त १३ जणांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.Nawab […]
वृत्तसंस्था इम्फाळ : केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आज देशभर रेल रोको आंदोलन करत असताना मेघालयाचे राज्यपाल […]
मुलं सतत प्रश्नु विचारून भंडावतात ती पालकांना त्रास देण्यासाठी नव्हे, ते त्याच्या मेंदचं शिकणं असतं. त्यांच्या मेंदूची एकप्रकारे यातून मशागत होत असते. मुलांनी शिकावं असं […]
मुंबईत अशा प्रकारे अंमली पदाथार्ची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्र सरकारचा जमिनीचा रेट मध्यतंरी १६ कोटी रुपये एकर आमच्यासाठी होता. तुमच्या सरकारने नाही अगोदरच्या सरकारने केला होता. तेव्हा माझ्या विभागाने […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले. पण, दुसरीकडे कोल्हापुरात पायताण […]
प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आज झालेला मेळावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचा आहे? की सत्ताधारी झाली भाजपचा आहे??, हा प्रश्न अनेकांना पडला […]
वृत्तसंस्था पुणे : लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, अशा शब्दात महाराष्ट्र […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा गाईच्या दुधात सोने असल्याचा दावा केला आहे. पिशवीतील पॅक दूध पिणाऱ्यांना देशी […]
विशेष प्रतिनिधी अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक केली होती. केवळ बोलण्यामुळे जर अटकेची कारवाई […]
वृत्तसंस्था चिपळूण : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे ‘थोबाड फोडा’ , असा आदेश काढला होता. तो सुद्धा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे सरकार केवळ ठराविक जातीसमुहाचंच सरकार आहे का? गोपीनाथ मुंडे यांचंही मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सदस्यांमध्ये एकही अल्पसंख्यांक कानाही असा सवाल एआयएमआयएमचे खासदार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतल्या 315 सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास हवा आहे. कारण या सदस्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे या प्रश्नांद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांना त्यांची उत्तरे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अमिताभ बच्चन यांना २०१७ साली रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत नोटिस बजावली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग मुंबई महानगरपालिकेने कुठलीच कारवाई […]
उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या […]
वृत्तसंस्था श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून केंद्र तालिबानशी चर्चा करत आहे तर मग पाकिस्तानशी का करत नाही, असा प्रश्न पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विचारला. […]
सरकारने राबविलेल्या लसमैत्री उपक्रमावरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीच आव्हान दिले […]
कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती . त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि गांधी परिवाराला प्रत्युत्तर दिले आहे.कोरोनाच्या या […]
वृत्तसंस्था पुणे : राज्यासाठी लागू केलेले लॉकडाऊनचे नियम विशेषतः संचारबंदीच्या वेळेत पुण्यात फरक केला आहे. राज्याचे आणि महापालिकेच्या नियमांवरून नागरिक संभ्रमित झाले आहे. कोरोना हा […]
ऐन निवडणुकीत स्वत: ब्राम्हण असल्याचे सांगत फिरणा ऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एआयएमआयचे नेते असुद्दी ओवेसी यांनी बोचरा सवाल केला आहे. आम्ही जानवंही […]