सरकारकडून किमान हमी भावाने ८६ हजार कोटींच्या तांदळाची खरेदी, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या वाटा ४४ टक्यांवर
नव्या कृषी कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार […]