मोठी बातमी : शेतकर्यांचे आंदोलन संपुष्टात, ११ डिसेंबरला दिल्ली सीमेहून विजयी मोर्चा; एसकेएमच्या बैठकीत निर्णय
दिल्ली सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपुष्टात आले आहे. अहंकारी सरकारला झुकवून जात आहोत, असे शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी गुरुवारी सांगितले. तरी […]