श्रीलंकेने म्हटले- भारताने आम्हाला रक्तपातापासून वाचवले; आर्थिक संकटात संरक्षण केले; एवढे कोणी करत नाही
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांनी भारताप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले- भारत हा एक विश्वासार्ह मित्र आहे आणि गेल्या […]