रेल्वेच्या तिकीट दरवाढीवरून राहुल गांधींची भाजपवर टीका, काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात केला हल्लाबोल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. […]