Prime Minister Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्वीच्या सरकारांनी ईशान्येच्या विकासाकडे लक्ष दिले नाही, आमचे मंत्री 10 वर्षात 700 वेळा ईशान्येत गेले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Prime Minister Modi ईशान्येकडे कमी मते आणि कमी जागा असल्यामुळे पूर्वीच्या सरकारांनी ईशान्येच्या विकासाकडे लक्ष दिले नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]