Prakash Ambedkar सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात SIT नेमा; प्रकाश आंबेडकर यांची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची एसआयटी अर्थात विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची एसआयटी अर्थात विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली
महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशेष प्रतिनिधी अकोला: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या निकालांनंतर ईव्हीएमवरील संशय तीव्र केला आहे. “सामान्य माणसालाही वाटू लागले आहे की ईव्हीएममध्ये गडबड […]
जाणून घ्या, MVA-महायुतीमध्ये कोणाशी युती करणार? विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) लागणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन […]
विशेष प्रतिनिधी वाशिम : विधानसभा निवडणुकीआधीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्पष्टपणे भाजपशी […]
विशेष प्रतिनिधी बीड : Prakash Ambedkar विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे प्रचार सभा पार पडली. वंचितचे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar मनोज जरांगेंनी सगळ्यांना अर्ज भरायला लावले. नंतर निजामी मराठ्यांच्या बैठका घेतल्या. काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राज्याच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar आगामी विधानसभा निवडणुकीत ‘संविधान बचाव’ नाही, तर ‘आरक्षण बचाव’ हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि शरद पवारांच्या संबंधांचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल 30 वर्षांनी पुन्हा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :Prakash ambedkar तब्बल 29 वर्षांनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दाऊद प्रकरणाची एंट्री झाली, आधी गोपीनाथ मुंडे आणि आता प्रकाश आंबेडकरांनी संशयाची सुई शरद पवारांकडे […]
विशेष प्रतिनिधी सातारा : Ramdas Athawale वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बरखास्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी रिपब्लिकन […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवून त्यातच आरक्षण कायमचे संपवायला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप […]
विशेष प्रतिनिधी सांगली : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे शरद पवारांचे मराठा प्रेम उघड झाले आहे. शरद पवार हे केवळ […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर मात केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळण्याची अपेक्षा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना निर्माण झाली. त्यातूनच […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar शरद पवार हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचे नेतेच राहिलेले नाहीत. ते केवळ मराठा समाजाचे नेते म्हणून उरले आहेत, अशी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा सुसंस्कृत व्यासपीठावर आणण्यासाठी दोन प्रस्थापित आघाड्यांच्या म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात तिसरी आघाडी करण्याची घोषणा करणाऱ्या छत्रपती […]
विशेष प्रतिनिधी लातूर : मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते जबाबदारी झटकून टाकणारे शरद पवारांसारखे भित्री भागुबाई नव्हते, अशी घणाघाती टीका […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्य सरकारकडूनसर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेजात अाहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लोकांना परावलंबी केले जात आहे, हे गुलामीचे लक्षणआहे, अशी टीका […]
विशेष प्रतिनिधी यवतमाळ : कुणबी-मराठा हे खरे ओबीसी नाहीत. कुणबी मराठ्यांपासून सावध राहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar )यांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगेंनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे असल्याचा हट्ट धरला आहे. पण कुणबी मराठा हे खरे ओबीसी नव्हेत. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीतून […]
विशेष प्रतिनिधी परभणी : महाराष्ट्रात गाड्या फोडाफोडी आणि शाब्दिक बाणसोडी राजकारण सुरू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यात उडी घेतली. अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या आगीत शरद पवार तेल ओतत आहेत, तर महाराष्ट्रात विचका करून मराठा आरक्षणाचा चेंडू उद्धव ठाकरेंनी मोदींच्या कोर्टात टोलवला, हा […]
विशेष प्रतिनिधी जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. सध्या जरांगे पाटील जी सगेसोयरेची मागणी करत […]