• Download App
    Politics | The Focus India

    Politics

    राजस्थानमध्ये झेडपी, पंचायत निवडणुकीत भाजपची काँग्रेसवर मात; शेतकरी आंदोलन भरात असताना मोठे यश

    – भाजप 1836, काँग्रेस 1718 विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेस पक्षावर मात केली आहे. […]

    Read more

    भाजपाचे मिशन मुंबई : जे. पी. नड्डा घेणार तीन दिवस मॅरेथॉन बैठका

    हैदराबाद महापालिकेतील दणदणीत यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी रणनिती ठरविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत […]

    Read more

    शिवसेना शरद पवार चरणी लीन, प्रवीण दरेकर यांची टीका

    शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, […]

    Read more

    शिवसेनेला शेतीतील कळण्याइतकी अक्कल नाही, निलेश राणे यांची टीका

    शिवसेनेला शेतीमधलं काय कळतं ? शेती हा त्यांचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे […]

    Read more

    एका सामान्य शेतकऱ्याची खरी खंत…..

    ज्येष्ठ पत्रकार आणि द फोकस इंडियाचे स्तंभलेखक दिनेश गुणे यांच्या एका फेसबुक पोस्टवर त्यांचे सन्मित्र रवी वाघमारे यांनी उत्तरादाखल एक पोस्ट लिहिली. . ही सामान्य […]

    Read more

    आमदारकीसाठी काय पण, राजू शेट्टी यांनी सहा महिन्यांत बदलली कृषि कायद्यांविषयी भूमिका

    आमदारकीसाठी काय पण, हे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दाखवून दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी कृषी कायद्याच्या अध्यादेशाला पाठिंबा देणाऱ्या राजू […]

    Read more

    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

    हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी […]

    Read more

    आज आरडाओरड करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?; मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

    संजय राऊतांना मनसेचा खोचक सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला […]

    Read more

    सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]

    Read more

    बाबरीवरून ओवेसींची विषारी गरळ सुरूच, सब कुछ याद रखा जाऐगाची धमकी

    सर्वोच्च न्यायालयानाचे निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी […]

    Read more