भारतातल्या तिसऱ्या आघाडीचा इतिहास; काँग्रेस – भाजप विरोधी गर्जनांचा, पण त्यांनीच टाकलेल्या सत्तेचे तुकडे चघळण्याचा…!!
तिसऱ्या आघाडीने भारतात कधी राजकीय जीवच धरलेला नाही. तिसऱ्या आघाडीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे, की काँग्रेस आणि भाजप विरोधाची खुमखुमी येऊन ती अतिउत्साहात जन्माला घातली […]