‘राजकीय पायताणे’ उगारणाऱ्या गुंडांना रोखण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची ; कोणती कारवाई केली? १४४ कलमाचे काय झाले ? जनतेला पडला प्रश्न
विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले. पण, दुसरीकडे कोल्हापुरात पायताण […]