तेलंगणा सरकारच्या मग्रुरीचा शेतकऱ्यांचा फटका, पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडल्याने पाच लाख हेक्टरवरील नुकसानीची भरपाई मिळणार नाही
विशेष प्रतिनिधी हैदराबाद: तेलंगणा राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे पाच लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने मग्रुरी दाखवित मे महिन्यात पंतप्रधान पिक […]