परराष्ट्रधोरण स्वतंत्र असल्याने कोणत्याही महासत्तेची भारताविरुध्द बोलण्याची नाही हिंमत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून कौतुक
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारत हा स्वाभिमानी देश आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र आहे. कोणत्याही महासत्तेची भारताविरोधात बोलण्याची हिंमत नाही. भारत रशियाकडून इंधन विकत […]