भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारतालाही पाकिस्तानशी चांगले संबंध हवेत; पण पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करावी, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]