एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी केलेले भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे-पवार सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचे स्वागत करत […]