• Download App
    Pandits | The Focus India

    Pandits

    जम्मू-काश्मिरातून पुन्हा पलायन : खोऱ्यात 1990 सारखे दृश्य, काश्मिरी पंडितांची टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर पलायनाची घोषणा

    वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेच्या हिंदू व्यवस्थापकाची गोळ्या […]

    Read more

    द काश्मीर फाईल्सचे असेही यश, ३३ वर्षांनंतर काश्मीरमधील पंडीतांच्या नरसंहाराबाबत जागे झाले हिंदू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्स चित्रपटाने हिंदूंना जागृत करण्याचे काम केले आहे. ३३ वर्षांनंतर प्रथमच काश्मीरी पंडीतांच्या नरसंहाराबाबत हिंदू जागृत झाले आहेत. […]

    Read more

    द काश्मीर फाईल्सवर शशी थरुर अखेर बोलले, पंडितांवर झालेल्या अत्याचाराला मुस्लिम कसे जबाबदार म्हणाले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत आहे. या […]

    Read more

    काश्मीरी पंडीतांचा परतीचा मार्ग सुकर होईल का? द काश्मीर फाईल्सवर ओमर अब्दुल्ला यांचा गर्भित इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : सामान्य काश्मिरी 32 वर्षांपूर्वी जे घडले त्याबद्दल खूश् नाही. काश्मीरी पंडीतांना खोरे सोडण्यास भाग पाडले गेले. आज सर्व काश्मिरी जातीयवादी आहत, […]

    Read more

    काश्मीरमधून पंडितांनी पलायन केले त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते? काँग्रेस आणि भाजपचे एकमेकांकडे बोट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जानेवारी १९९० मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी मजबूर केले गेले त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचे सरकार होते आणि त्याला भाजपचा पाठिंबा […]

    Read more

    अमेरिकेत स्थायिक होत सर्वांधिक यश मिळवणाऱ्यांत काश्मीबरी पंडित अग्रभागी – कृष्णमुर्ती

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत स्थायिक होऊन सर्वांधिक यशस्वी झालेल्या भारतीय समुदायांमध्ये काश्मीारी पंडितांचा समावेश होतो, असे कौतुगोद्‌गार अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी आज […]

    Read more

    काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल

    विशेष प्रतिनिधी बारामुल्ला – काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यानुसार बारामुल्ला येथे ४० कोटी रुपये खर्च करून ट्रान्झिट […]

    Read more