ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत 608 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यातील 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतीची निवडणूक आज होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार […]