Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा
भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याला पाकिस्तानने युद्धाची कृती म्हटले आहे. पाकिस्तानने भारताकडून बदला घेण्याचा दावा केला आहे. ठिकाण आणि वेळ निवडल्यानंतर आपण हल्ला करू.