Pakistan Defense Minister : पाक संरक्षण मंत्री म्हणाले- जलयुद्धात भारताला हरवू, भारत जाणूनबुजून चिनाब नदीचे पाणी कंट्रोल करतोय
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली आहे की त्यांचा देश जलयुद्धात भारताला पराभूत करेल. शनिवारी माध्यमांशी बोलताना आसिफ म्हणाले – चिनाब नदीतील पाण्याचा प्रवाह सामान्यपेक्षा खूपच कमी आहे, भारत जाणूनबुजून त्यावर नियंत्रण ठेवत आहे.