बागलीहार + सलाल + किशनगंगा सगळ्या धरणांची गेट बंद; पाकिस्तानात चिनाब + झेलम नद्या पडल्या कोरड्या!!
भारताने जम्मू-काश्मीर मधले महत्त्वाचे प्रकल्प बागलीहार + सलाल आणि किशनगंगा या सगळ्या धरणांची गेट बंद केली असून त्याचा परिणाम अवघ्या 16 तासांमध्ये पाकिस्तान दिसला. पाकिस्तानात वाहून जात असलेल्या चिनाब आणि झेलम नद्यांचा जलस्तर 40 % कमी झाला. ऐन उन्हाळ्यात आज जलस्तर कमी झाल्याने पाकिस्तानात पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.