P Chidambaram : तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल पी चिदंबरम यांनी केले मोदी सरकारचे केले अभिनंदन
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १६ वर्षांनंतर, भारताला अमेरिकेतून दहशतवादी तहव्वुर राणाला आणण्यात यश आले आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दहशतवादी तहव्वुर राणाच्या यशस्वी प्रत्यार्पणाबद्दल केंद्र सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात या प्रक्रियेला गती मिळाली.