• Download App
    ordinance | The Focus India

    ordinance

    Marathwada : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 346 कोटी 31 लाख 70 हजारांचा दिलासा; अध्यादेश जारी, दिवाळीनंतरच खात्यात येणार

    मराठवाडा विभागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने एकूण 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीचे वितरण दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास उशीर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

    Read more

    दिल्लीतील बदली-पोस्टिंगच्या अध्यादेशाचा वाद सुप्रीम कोर्टात, केजरीवाल म्हणाले- हा कोर्टाचा अवमान, आव्हान देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांशी संबंधित केंद्र सरकारचा अध्यादेश असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची […]

    Read more

    शाळांच्या फी मध्ये  १५ टक्के कपात करण्याची शक्यता, अध्यादेश आणण्याच्या तयारीत राज्य सरकार

     विशेष प्रतिनिधी  मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला राजस्थानमधील शाळांसारखी फी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे.कोरोना कालावधीत शाळांनी वाढविलेले शुल्क रद्द करण्याच्या सूचनाही […]

    Read more