Operation Sindoor मध्ये 100 + दहशतवाद्यांचा खात्मा; फेक न्यूजच्या गदारोळात भारत सरकारकडून अधिकृत आकडा जाहीर!!
भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या “ऑपरेशन सिंदूर’ मधल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले
भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या “ऑपरेशन सिंदूर’ मधल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले
कंधार विमान अपहरणाचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याने म्हटले की, बहावलपूरमधील भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ सहकारी मारले गेले आहेत.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवार-बुधवार रात्री १:४४ वाजता एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे
भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानवर एक जबरदस्त कारवाई केली. हा हल्ला ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणून ओळखला जातो.
भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिल्लीतील १३ परदेशी राजदूतांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या अचूक हल्ल्यांबद्दल माहिती दिली.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” केले.
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवादी ठिकाणांवर खूप मोठा हल्ला केला.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाच. मंगळवार-बुधवार रात्री 1.44 वाजता पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हल्ले करण्यात आले.
नाशिक : पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतलाच. Operation sindoor ही मोहीम राबवून पाकिस्तानच्या बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद मध्ये तुफानी मिसाईल […]