• Download App
    Operation Ajay | The Focus India

    Operation Ajay

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेला सांगितले आहे की, गेल्या 5 वर्षांत सुमारे 9 लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले आहे.राज्यसभेत उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले- 2011 ते 2024 दरम्यान सुमारे 21 लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले. 2021 नंतर नागरिकत्व सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. जिथे कोरोना महामारीच्या 2020 या वर्षात हा आकडा 85 हजारांच्या आसपास खाली आला होता, तिथे त्यानंतर ही संख्या 2 लाखांच्या आसपास पोहोचली.

    Read more

    Israel-Hamas War : ऑपरेशन अजय अंतर्गत १२०० भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

    इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जग दोन गटात  विभागले गेले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या जगात दोन ठिकाणी युद्ध सुरू आहे. युरोपात रशिया […]

    Read more

    Operation Ajay : इस्त्रायलमधील आणखी २८६ नागरिकांना घेऊन विमान दिल्लीत परतले, १८ नेपाळींनाही सुखरूप बाहेर काढले

    माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या सर्व नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या भीषण हल्ल्यानंतर, भारत […]

    Read more

    Operation Ajay : इस्रायलहून २७४ भारतीयांना घेऊन दिल्लीला सुखरूप परतले चौथे विमान

     इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारत तेथे […]

    Read more

    Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊन दुसरे विमान सुरक्षितपणे दिल्लीला परतले, २३५ लोक घरी परतले

    भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला तेथील […]

    Read more