सिंधू जल करारात इस्लामी देशांची संघटना OIC ची लुडबुड, पाकिस्तानच्या बाजूने केली खुडबुड, भारताचा घेतला वेगळ्याच कारणासाठी “बदला”!!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात भारताने आपला वैध अधिकार वापरून सिंधू जल करार स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानला भीषण जलटंचाईला सामोरे जावे लागले. तरी देखील पाकिस्तानने आपली राजकीय मस्ती सोडली नाही.