स्वसंरक्षणाच्या शक्तीतूनच अहिंसेला किंमत, विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनावेच लागेल ; राज्यपाल
प्रतिनिधी मुंबई : जागतिक हवामान बदल तसेच पर्यावरण रक्षणाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आधुनिक परिस्थितीला प्राचीन मूल्यांची जोड द्यावी लागेल, तसेच अहिंसा, विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी […]