कलम ३७० हटविले तसे देशातून निजाम आणि ओवेसींचे नावही नष्ट होईल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : ज्या पद्धतीने कलम-३७० हटवलं गेलं, जसं राम मंदिर आता उभारण्याचे काम वेगानं सुरू आहे तसेच येथेही निजाम आणि ओवेसींचं नाव कायमचं […]