• Download App
    Nityanand Rai | The Focus India

    Nityanand Rai

    Highest Infiltration : बांगलादेश सीमेवरून सर्वाधिक 7,528 घुसखोर भारतात आले; चीनकडून 11 वर्षांत कोणतीही घुसखोरी नाही

    सरकारने मंगळवारी सांगितले की, 2014 पासून आतापर्यंत सर्वाधिक घुसखोरी भारत-बांगलादेश सीमेवरून झाली आहे. येथून गेल्या 11 वर्षांत 7528 घुसखोर भारतात घुसले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

    Read more

    ‘काँग्रेस ‘भारत’ शब्दाचा इतका तिरस्कार आणि चीन,पाकिस्तान या शब्दांवर प्रेम का करते?’, नित्यानंद राय यांचा सवाल

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारत शब्दाला आक्षेप नोंदवला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष सध्याचे सरकार पूर्णपणे हटवण्याची […]

    Read more

    नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे; केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे तयार केले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. नक्षलग्रस्त भागात १०६०० किमी […]

    Read more