‘काँग्रेस ‘भारत’ शब्दाचा इतका तिरस्कार आणि चीन,पाकिस्तान या शब्दांवर प्रेम का करते?’, नित्यानंद राय यांचा सवाल
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारत शब्दाला आक्षेप नोंदवला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष सध्याचे सरकार पूर्णपणे हटवण्याची […]