Nijr dispute : ‘१९ ऑक्टोबरपर्यंत दिल्ली सोडा’, निज्जर वादात भारताचा कॅनडाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
भारत सरकारने कॅनडातून आपल्या राजदूतांनाही परत बोलावले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :Nijr dispute कॅनडाच्या सरकारसोबत निर्माण झालेल्या ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कॅनडाच्या 6 राजनैतिक […]