लोक म्हणतात, शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, आता थांबविणेच योग्य, सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांचा सुधारणांना पाठिंबा
कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच […]