आवडीच्या लोकांचे कोंडाळे बनविण्याची राहुल गांधींना सवय, संजय झा यांचा आरोप
राहुल गांधी यांना एका चौकडीने घेरलेले आहे. या चौकडीचे राहुल यांच्यावर नियंत्रण असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]
राहुल गांधी यांना एका चौकडीने घेरलेले आहे. या चौकडीचे राहुल यांच्यावर नियंत्रण असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]
काश्मीर ते कन्याकुमारी असा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये तीन नवीन कृषी कायद्याबद्दल जनतेला काय वाटते, याचा आढावा घेतला. 54 टक्के जणांनी कायद्याला पाठींबा दिला आहे. […]
कामगार मंत्रालयाच्या २४ डिसेंबरच्या बैठकीत नियम अंतिम स्वरूपात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. […]
पंजाबच्या शेतकरी संघटनेवर आरोप विशेष प्रतिनिधी चंदीगड : दिल्ली सीमेवर तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्या पंजाबच्या शेतकरी संघटनेवर परदेशी निधी घेतल्याचा […]
कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच […]
दिल्लीत सुरू असलेल्या श्रीमंत शेतकरी आंदोलनासाठी पैसे कोठून येतात असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. त्याचे उत्तर एका बॅंकेतील खात्यातून मिळाले आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व […]
लंगरमध्ये सेवा देऊन आंदोलक शेतकऱ्यांचा एन्जॉय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर पंजाब हरियाणाचे शेतकरी दोन आठवड्यापासून तीन कृषी कायद्याला विरोध करत आंदोलन करत […]
बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या तोंडातील सत्तेचा घास हिरावून घेतला. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राहुल गांधी सिमल्यात पर्यटन करत होते. यावरून […]
देशात परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी एकूण पंधराशे जुने कायदे मोडीत काढून काही नवीन कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्यात सरकारला यश […]
पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र २३ बंडखोर काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पाठवले होते. त्यानंतर पहिल्यांदाच सोनिया यांनी १० जनपथ या निवासस्थानी ज्येष्ठ […]
विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व […]
देशातील १४ कोटी शिख, एक कोटी काश्मीरी आणि ३० कोटी मुस्लिम एकत्र आल्यावर त्यांची संख्या ४५ कोटी होईल. ते मिळून देशातून हिंदूंचे नामोनिशान संपवून टाकतील, […]
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना न्यायालयाचाच अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई आणि हे प्रकरण का हाताळलं जाऊ […]
लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसमध्ये निवडणुकीआधीच हुजऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच […]
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]
वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी […]
एन. एन. वोरा यांची मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भविष्यातले युध्द लढण्यासाठी भूतकाळातील युध्दाचे अनुभव, अभ्यास आवश्यक आहे. यासाठी […]
देशवासियांनाही केले आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर […]
कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनीही आपले भाऊ राहुल गांधी यांच्याप्रमाणेच थेट रस्त्यावर न उतरता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, […]
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 2013 मध्ये चित्रपटात काम मिळवून देतो म्हणून बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील एका मॉडेलने केला आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कौतुक केले आहे. भारतात कोविड-१९ या साथीच्या […]
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषिमंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन […]
मोदींशी लढताना विरोधकांची स्ट्रॅटेजी जुनी, राजकीय हत्यारेही जुनी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाचा देशा – परदेशात भरपूर बोलबाला असला तरी त्यात “मिसिंग” असलेल्या […]
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील महत्त्वाचा निष्कर्ष आरोग्यात गुणात्मक सुधारणा, आरोग्य – स्वच्छताविषयक जाणीव वाढली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने सुक्ष्म आणि जमिनीस्तरावरचा […]