Nepal : हिंसेचे नेपाळ मॉडेल’ भारतात आणण्याचा काँग्रेसचा हतबल प्रयत्न!
भारताने कितीही संकटे अनुभवली तरी लोकशाहीचा मार्ग कधीही सोडला नाही. युद्धे, दहशतवाद, नक्षलवाद किंवा अतिरेकी विचारसरणी स्वीकारली नाही. प्रत्येक वेळी सत्तांतर केवळ मतपेटीतूनच झाले. पण आज काँग्रेसकडून घेतली जाणारी हिंसक कलाटणी धोक्याची घंटा मानली जात आहे.