• Download App
    naxalism | The Focus India

    naxalism

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवू, गृहमंत्र्यांचे नक्षल्यांना शस्त्रे सोडून विकासाच्या वाटेवर येण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था रायपूर : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायपूर येथील प्रेसिडेंट पोलिस कलर अवॉर्ड कार्यक्रमात सांगितले की, आम्ही मिळून 31 मार्च 2026 पर्यंत […]

    Read more

    Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री शहा यांची नक्षलवाद संपवण्याबाबत बैठक; वर्षभरात छत्तीसगडमध्ये 194 नक्षलवादी ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  ( Amit Shah ) यांनी सोमवारी दिल्लीत नक्षलवाद संपवण्यासंदर्भात बैठक घेतली. विज्ञान भवनात झालेल्या बैठकीत […]

    Read more

    Amit Shah : अमित शाह म्हणाले- मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपेल, डाव्या अतिरेक्यांना शेवटचा धक्का देऊ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah  ) यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी छत्तीसगडमधील […]

    Read more

    नक्षलवाद, प्रायोजित दहशतवाद आणि बंडखोरांचा होणार बिमोड, सीआरपीएफवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि […]

    Read more

    शहरी नक्षलवादाच्या फेरतपासाबाबत शरद पवारांनी लिहिले होते मुख्यमंत्र्यांना पत्र, पण तपास गेला एनआयएकडे!!

    प्रतिनिधी मुंबई – भीमा-कोरेगावप्रकरणी चौकशी आणि तपासासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जानेवारी २०२० मध्ये पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी राज्यातील मागील […]

    Read more

    शहरी नक्षलवाद प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला. न्या. डी. ई. […]

    Read more

    WATCH : गणवेशाच्या आकर्षणापोटी नक्षलवादाकडे वळतात तरुण, ही आहेत कारणे

    नुकत्याच झालेल्या नक्षली (Naxalism) हल्ल्यामध्ये भारताच्या अनेक शूरांना वीरमरण आलंय… त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवादावर जोरदार चर्चा सुरू झालीय… भारतासाठी नक्षलवाद हा अधिकच चिंतेचा विषय बनलाय… […]

    Read more