• Download App
    Navnath Ban press conference Mumbai | The Focus India

    Navnath Ban press conference Mumbai

     Navnath Ban : संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली आहे का? उबाठा गट ताब्यात घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न

    मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती आहे. दिनु मोर्या कुणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटले याची संपूर्ण माहिती सर्वांना आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more