रझा अकादमीची दंगलीतील “भूमिका”; दिलीप वळसे पाटील – संजय राऊत यांच्या वक्तव्यांमध्ये परस्पर विसंगती!!; महाराष्ट्राने नेमके समजायचे काय??
विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे […]