जगाचे दु;ख रसरसून भोगत ते मांडणारे अण्णाभाऊ आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत – डॉ मोहन भागवत
प्रतिनिधी मुंबई : जगात दुःख रसरसून भोगत ते मांडलेले अण्णाभाऊ साठे आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत होते. जगाचे दुःख दूर करायचे असेल तर प्रतिभावंताला दुःख […]
प्रतिनिधी मुंबई : जगात दुःख रसरसून भोगत ते मांडलेले अण्णाभाऊ साठे आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत होते. जगाचे दुःख दूर करायचे असेल तर प्रतिभावंताला दुःख […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे आपण एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली […]
यापूर्वी कलम ३७० च्या बहाण्याने जम्मू-लडाखमध्ये भेदभाव केला जात होता. तो भेदभाव आता अस्तित्वात नाही.Mohan Bhagwat: After repeal of Article 370 in Jammu and Kashmir, […]
वृत्तसंस्था नागपूर : देशाचा फाळणीचा इतिहास हा कटू इतिहास आहे. तो विसरता येणार नाही. उलट देशाची एकात्मता आणि अखंडता पुन्हा मिळवण्यासाठी तो इतिहास तरुणांनी आणि […]
प्रतिनिधी डेहरादून – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम संपूर्ण हिंदू समाजाची एकजूट करण्याचे आहे. समाजात ५० टक्के महिला आहेत. त्यांचाही सहभाग संघाच्या कार्यक्रमांमध्ये असायला हवा, अशी […]
विशेष प्रतिनिधी डेहराडून : हिंदू कुटुंबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वधर्मातील परंपरा जपल्या पाहिजेत. कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्य शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. […]
विशेष प्रतिनिधी मेरठ:मेरठमध्ये शनिवारी राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकता मंचच्या बॅनरखाली मुस्लिम समाजातील लोकांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला. कमिशनरेट पार्कमध्ये केक कापून त्याांचा […]
देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील , असं आवाहन सरसंघचालकांनी केलं. आपल्या सगळ्यांची परीक्षा खूप मोठी व खडतर आहे. आपण जितकी लवकर सुरुवात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.भारतात इस्लाम हा आक्रमकांच्या सोबतच […]
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक पुस्तिकेचा (एनआरसी) हिंदू-मुस्लिम फुटीशी काहीच संबंध नाही. काहीजण या दोन गोष्टींचा जातीय भावनेतून राजकीय […]
वृत्तसंस्था दिसपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे (एनआरसी) हिंदू- मुस्लिम यांच्यात दुफळी निर्माण होणार नाही.नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही, […]
वृत्तसंस्था सिहोर (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी धर्मांतर विरोधी कायदा आणि लव जिहाद विरोधी कायदा हा मुद्दा पुन्हा उकरून काढाला आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई – हैदराबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात Mob lynching आणि हिंदू – मुस्लीमांसह सर्व भारतीयांच्या […]
वृत्तसंस्था मेवाड (राजस्थान) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतीय राजकारणावर अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. मॉब लिंचिंग करणे हे हिंदुत्व नाही. […]
वृत्तसंस्था मेवाड (राजस्थान) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतीय राजकारणावर अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. देशात नेहमी वापरल्या जाणाऱ्या हिंदू – […]
Twitter U-Turn : देशभरातून मोठ्या विरोधानंतर ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवत तसेच अरुण कुमार, सुरेश जोशी आणि कृष्णा गोपाळ यांच्या खात्यांवर ब्लू टिक पुन्हा रिस्टोर केली […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पुस्तकाचे उर्दू भाषेत भाषांतर केल्याने तथाकथित लिबरल्सचा पोटशूळ उठला आहे. राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद (एनसीपीयूएल) निधीचा गैरवापर […]