स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा संघ शताब्दी संदेश!!
दुसऱ्या देशांवरची आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघ शताब्दीचा संदेश दिला.